DesiEvite Blog

Recently Posts

Categories

0

हरतालिका तीज व्रत

8/9/2016 2:16:00 PM

हरतालिका तीज 2016 (Hartalika Teej 2016): इस वर्ष हरतालिका तीज 04 सितंबर को मनाई जाएगी। संकल्प शक्ति का प्रतीक और अखंड सौभाग्य की कामना का परम पावन व्रत हरतालिका तीज हिन्दू पंचांग के अनुसार भाद्रपद मास के शुक्ल पक्ष की तृतीया तिथि को किया जाता है। हरतालिका तीज को हरितालिका तीज भी कहा जाता है। हरतालिका तीज व्रत (Hartalika Teej Vrat in Hindi) नारी के सौभाग्य की रक्षा करनेवाले इस व्रत को सौभाग्यवती स्त्रियां अपने अक्षय सौभाग्य और सुख की लालसा हेतु श्रद्धा, लगन और विश्वास के साथ मानती हैं। कुवांरी लड़कियां भी अपने मन के अनुरूप पति प्राप्त करने के लिए इस पवित्र पावन व्रत को श्रद्धा और निष्ठा पूर्वक करती है। "हर" भगवान भोलेनाथ का ही एक नाम है और चूँकि शिव को पति रूप में प्राप्त करने के लिए माँ पार्वती ने इस व्रत को रखा था, इसलिए इस पावन व्रत का नाम हरतालिका तीज रखा गया। (पार्वती जी के बारें में अधिक जानें: महाशक्ति माता पार्वती ) - कैसे करें हरतालिका तीज व्रत (Hartalika Teej Vrat Vidhi in Hindi) इस व्रत के सुअवसर पर सौभाग्यवती स्त्रियां नए लाल वस्त्र पहनकर, मेंहदी लगाकर, सोलह

Posted by:

गोकुळाष्टमी

8/10/2016 2:53:00 PM

श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. काला म्हणजे विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी एकत्र कालविणे. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्यांचा काला केला व सर्वांसह तो खाल्ला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. दहीहंड्या फोडत दहिकाल्याचा उत्सव साजरा करतात. दुधादह्याची हंडीग्रामदेवते समोर बांधली जाते. तिला झेंडूची फुलं, काकडी, केळीं बांधून सजवली जाते. पुजा, गार्‍हाणे आटोपल्यावर ती हंडी फोडली जाते. फुटलेल्या हंडीचा काला करून सगळ्यांना वाटला जातो.

Posted by:

तिरंग्यांचा इतिहास

8/12/2016 8:09:00 AM

तिरंग्यांचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्यलढय़ावेळी भारतीयांना सतत प्रेरणा मिळत राहणे आवश्यक होते. त्यासाठी झेंडा हे प्रतीक सवरेत्तम असल्याचे मानले गेले. १९0४ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी प्रथम एक झेंडा बनविला. तो पुढे निवेदितांचा झेंडा म्हणून ओळखला जाऊ लागला २२ ऑगस्ट १९0७ रोजी र्जमनीतील स्टुटगार्ट शहरात भिकाजी कामा यांनी आणखी एक तिरंगा फडकविला. या तिरंग्यामध्ये वरची पट्टी हिरवी, मधली पट्टी भगवी, तर खालची लाल रंगाची होती. यामध्ये हिरवा रंग हा इस्लामचा, तर भगवा रंग हा हिंदू व बौद्ध धर्माचे प्रतीक असल्याचे मानले गेले. हिरव्या पट्टय़ामध्ये असलेली आठ कमळ फुले त्यावेळच्या ब्रिटिश हिंदुस्थानातील आठ प्रांतांची प्रतीके होती. मधल्या पट्टय़ात देवनागरीमध्ये 'वंदे मातरम्' लिहिलेले होते. खालच्या पट्टय़ात एकीकडे चंद्रकोर, तर दुसरीकडे सूर्य होता. भिकाजी कामा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा या तिघांनी हा झेंडा बनविला होता. पहिल्या महायुद्धादरम्यान हा झेंडा 'बर्लिन कमिटी फ्लॅग' म्हणून ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्यपूर्वी, स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय झेंडा काय असावा,

Posted by:

Independence Day Celebration

8/12/2016 8:22:00 AM

Independence Day Celebration Independence Day is considered as a national holiday in India which is celebrated with utmost joy and happiness all around in India on which the roads are embellished with ribbons and Indian flags. It is a day to pay a mark of respect to our freedom fighters because of whom we are breathing an air of freedom. Everywhere we see a flag hoisting ceremony across India on the day of Independence. We can see in every house, clubs, private and government organizations  in cities and Villages that people hoist the flag representing the citizen of free India with more enthusiasm and joy. Schools and Colleges also celebrate the independence day by first hoisting the flag within their premises. Indians whether residing in India or abroad celebrate the day in the same way being proud to be an Indian by hoisting the Indian flag  with utmost happiness. Red Fort Ceremony: Indian Flag at Red FortOn the eve of the Independence Day, the President of Indi

Posted by:

विजयादशमी

8/23/2016 10:38:00 AM

विजयादशमी आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो. `दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास `दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला. दस-याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले ह्याच दिवशी रघुराजाला घाबरुन कुबेराने शमी वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला वनवास संपल्यावर पांडवांनी या वृक्षाच्या ढ

Posted by:

1
twitter account facebook account Google Plus account Pinterest account blogspot account
Copyright DesiEvite.com, 2010-2021, Contactus Email : DesiEviteAdmin@DesiEvite.com
>