DesiEvite Blog

Recently Posts

Categories

Dussehra

गरबा का महत्व

10/31/2016 9:59:00 PM

"गरबा का महत्व" गुजरात में नवरात्रि के समय गरबा करने का बड़ा महत्व है। यह गरबा दर असल प्रकृति का प्रतीकात्मक दर्शन है। गरबा शब्द 'गर्भ' शब्द से बना है। छिद्रों वाली मिट्टी की हाँडी के अंदर दीपक जलाकर प्रकृति के गर्भ को दर्शाते हैं...अर्थात् गर्भ में विकसित होते पिंड में भी चैतन्य का प्रकाश। जिस प्रकार हाँडी में छिद्र हैं उसी प्रकार मानव-शरीर में भी दस छिद्र होते हैं। मतलब यह कि गरबा के द्वारा हम अपने शरीर के चैतन्य-तत्व की ही अराधना करते हैं जो ईश्वरीय अंश है, ईश्वर का वरदान है। मिट्टी की हाँडी में रखा दीप सूर्य का प्रतीक है, छिद्रों से बाहर आते प्रकाश तारामंडल हैं और जैसे सूर्य के चारों तरफ नवग्रह परिक्रमा करते हैं, उसी प्रकार से चारों ओर नृत्य करते हुए घूमना ही गरबा-नृत्य दर्शाता है। यह प्रकृति अपने ग्रहमंडल के साथ सतत भ्रमण करती रहती है, गरबा घूमने का यही संदेश है। माँ के सामने गरबा घूम कर, उन्हें प्रसन्न करते हैं और नवरात्रि मनाते हैं। अर्चना अनुप्रिया।

Posted by: Archana Anupriya

विजयादशमी

8/23/2016 10:38:00 AM

विजयादशमी आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो. `दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास `दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला. दस-याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले ह्याच दिवशी रघुराजाला घाबरुन कुबेराने शमी वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला वनवास संपल्यावर पांडवांनी या वृक्षाच्या ढ

Posted by:

“Dussehra &/OR Vijayadashami”

10/26/2015 7:43:00 AM

“Dussehra &/OR Vijayadashami”   Dussehra is a very important festival of India and for Hindus all over the World. It signifies the win over evil by the God. Dussehra is derived from Sanskrit conjoint word “Dusha(ten-headed)-hara (overthrow),” which literally means the ten-faced evil Lankan King Ravana’s defeat on this day. The whole mythology behind this signifies of the most eventful day in the whole of the Indian religious epic of Ramayana, when Lord Ram is finally able to kill Ravan on this very day to get his beloved wife Sita from Ravan’s trap. The day also goes synchronous with another much older Hindu mythological event of ‘Vijayadashami.’ Along with the end of Navaratri, this period likewise, has the significance of the number 10 at this phase going along with the Hind

Posted by:

View More...
twitter account facebook account Google Plus account Pinterest account blogspot account
Copyright DesiEvite.com, 2010-2021, Contactus Email : DesiEviteAdmin@DesiEvite.com